कागदी रेशनकार्ड 15 ऑगस्टपासून बंद!

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 04 August 2026 | 👁 288 Views
कागदी रेशनकार्ड 15 ऑगस्टपासून बंद!
रेशनकार्ड धारकांसाठी मोठा बदल! 15 ऑगस्ट 2026 पासून राज्यात जुने कागदी रेशनकार्ड बंद करण्यात येणार आहेत. त्याऐवजी आता स्मार्ट रेशनकार्ड दिले जाणार आहेत.
स्मार्ट रेशन डिजिटलकार्डवर चिप असेल. त्यामुळे रेशन दुकानात पटकन ओळख पटेल.बनावट कार्ड आणि धान्य घोटाळ्याला आळा बसेल. यामुळे माहिती सुरक्षित राहील आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे ट्रान्सफर करणे सोपे होईल.आधारशी लिंक असल्याने पात्र लाभार्थ्यांनाच लाभ मिळेल
15 ऑगस्टपूर्वी ज्या नागरिकांकडे कागदी रेशनकार्ड आहे त्यांनी आपले e-KYC आणि आधार लिंक करून घेणे आवश्यक आहे. नवीन स्मार्ट कार्डचे वाटप कसे होणार याची माहिती लवकरच अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून जाहीर केली जाईल.
या निर्णयामुळे रेशन वाटप प्रक्रिया पारदर्शक आणि जलद होणार आहे.



Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
कागदी रेशनकार्ड 15 ऑगस्टपासून बंद! | नागरिकांना दिलासा! आधार कार्डसाठी असे जन्म दाखले ग्राह्य धरणार | सामाईक विहिरीवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू | सावळजमध्ये साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप | ग्रामीण मातीतला ओम आज ‘टीम इंडिया’चा स्टार; व्हॉलीबॉलच्या स्वप्नाला मिळाली आंतरराष्ट्रीय भरारी | झरे येथे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न | तासगाव तालुक्यात समन्यायी पाणी वाटपाची गरज; "शेतकऱ्यांना न्याय्य पाणी कधी मिळणार?" – डॉ. भारत पाटणकर | 9 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आष्टा नगरीत | ऊसतोड कामगाराचा मुलगा ते शिवछत्रपती पुरस्कार विजेता; शंकर गदईंचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर | आचरा गावातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करा; अन्यथा १५ ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा |