"वीज बिल माफीच्या घोषणा आणि प्रत्यक्षात अंधाराचे साम्राज्य; शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत जवळ"

👤 सतीशकुमार पडोळकर | 📅 18 June 2026 | 👁 252 Views
"वीज बिल माफीच्या घोषणा आणि प्रत्यक्षात अंधाराचे साम्राज्य; शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत जवळ"
मंगळवेढा (प्रतिनिधी): एकीकडे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वीज बिल माफीच्या घोषणा केल्या जात आहेत, तर दुसरीकडे मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात अपुरा व अनियमित वीज पुरवठा करून शेतकरी व ग्रामीण जनतेच्या जीवनाशी खेळ सुरू असल्याची तीव्र भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. शेतीसाठी आवश्यक असलेल्या विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून त्याचबरोबर रात्रीच्या वेळी वीज बंद केल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच नागरिक उकाड्याने त्रस्त झालेले आहेत.
एकीकडे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वीज बिल माफीच्या घोषणा केल्या जात आहेत, तर दुसरीकडे मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात अपुरा व अनियमित वीज पुरवठा करून शेतकरी व ग्रामीण जनतेच्या जीवनाशी खेळ सुरू असल्याची तीव्र भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.

या गंभीर समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. अन्यथा येत्या काळात याचे राजकीय व सामाजिक परिणाम सरकार आणि लोकप्रतिनिधींना भोगावे लागतील, असा संतप्त इशारा ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
गुरुपौर्णिमेनिमित्त मायणीच्या मातोश्री सरुताई मठात उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन. | महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार २०२६ ने ज्येष्ठ शिक्षिका सौ. नाथलीन पावलू फर्नांडिस यांचा गौरव.. | ए.आय. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा ऊस पिकाचे उत्पादन वाढून भरीव आर्थिक फायदा- हर्षवर्धन पाटील | उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा |